पणजी – भारतीय नौदलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) तयार करत असलेल्या दोन प्रगत युद्धनौकांपैकी या पहिल्या युध्दनौकेचे गोवा येथे जलावतरण करण्यात आले. सागरी परंपरेनुसार, अथर्ववेदाच्या मंत्रोच्चारात गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत रीता श्रीधरन यांच्या हस्ते जहाजाचे जलावतरण करण्यात आले. भारतीय नौदलाच्या अदम्य भावनेचे तसेच दूरवर आणि खोलवर मारा करण्याच्या क्षमतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या
Read moreदेश
शरद पवार हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार – अमित शाह
पुणे – विरोधक भ्रष्टाचाराबाबत बोलत आहेत. मात्र देशाच्या राजकारणात शरद पवार हेच भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे सूत्रधार आहेत. या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचे काम कुणी केलंय तर ते शरद पवारांनीच केलंय, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पवारांवर जोरदार टीका केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित भाजपच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. शाह पुढे
Read moreबांग्लादेशात हिंसाचार पेटला; ९९८ भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले
नवी दिल्ली – बांगलादेशातील आरक्षणविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा हिंसाचार उफाळला आहे. यामुळे आतापर्यंत ९९८ भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना भारतात सुरक्षित परत आणण्यात आले आहे. बांगलादेशातील विविध विद्यापीठांमध्ये आणि प्रमुख शहरांतील रस्त्यांवर आंदोलनाचे लोण पसरले आहे, ज्यामुळे किमान ११५ जण मृत्युमुखी पडले आहेत. भारत सरकार बांगलादेशातील अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून तिथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी कार्यरत आहे.
Read moreपंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमासाठी मागवल्या सूचना
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 जुलै 2024 रोजी होणाऱ्या मन की बात कार्यक्रमासाठी नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. अनेक तरुण विशेषतः समाज परिवर्तनाच्या उद्देशाने सामूहिक प्रयत्नांना ठळकपणे अधोरेखित करतात हे पाहून पंतप्रधानांनी आनंदही व्यक्त केला आहे. ज्यांनी अद्याप MyGov किंवा NaMo ॲपवर आपल्या सूचना सामायिक केलेल्या नाहीत त्यांनी या व्यासपीठावर सामायिक करण्याचे आवाहनही
Read moreयूपीएससीकडून पूजा खेडकरांविरोधात कडक कारवाई
नवी दिल्ली – महाराष्ट्र संवर्ग प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून आयएएस अधिकारी बनण्यासाठी पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याची चर्चा आहे. यासोबत पूजा यांचे कुटुंबीयही या वादात सापडले आहेत. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी शेतक-याला बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी अटक केली. दुसरीकडे आता पूजा खेडकरांवर देखील
Read moreकुपवाड्यात चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
कुपवाडा – जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे गुरुवारी (१८ जुलै) रोजी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. या चकमकीत लष्कर-ए-तोयबा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलाने या ऑपरेशन करून अतिरेक्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. नियंत्रण रेषेवर (एलओसी) गेल्या आठवड्यातील दहशतवाद्यांचा असा दुसरा अयशस्वी प्रयत्न आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गुप्तचर यंत्रणेकडून या भागात दहशतवादी शिरल्याची
Read moreखलिस्तानी संघटनांकडून धमकी, दिल्लीत स्वातंत्र्यदिनासाठी हायअलर्ट
नवी दिल्ली – स्वातंत्र्य दिनी खलिस्तानी संघटनांकडून संभाव्य दहशतवादी कृत्यांची धमकी आल्याने दिल्ली पोलिसांनी हायअलर्ट जारी केला आहे. १५ ऑगस्ट रोजी खलिस्तानी गट दिल्लीत विविध ठिकाणी खलिस्तानी घोषणांसहित पोस्टर लावू शकतात, असा इशारा प्राप्त झाला आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षेत सुधारणा केली असून, विशेष सुरक्षा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. दिल्ली पोलिस आयुक्तांनी
Read moreकेदारनाथमधून २२८ किलो सोने गायब
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिराची पायाभरणी करण्यावरून वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे केदारनाथ मंदिराच्या पुजा-यांकडून याला विरोध होत असतानाच ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामि अविमुक्तेश्वरानंद यांनीही दिल्लीत केदारनाथ मंदिर उभारण्यास विरोध केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी केदारनाथ येथील मंदिराच्या गाभा-यात सोन्याचा मुलामा देण्याच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. केदारनाथ मंदिरामधून २२८ किलो सोने
Read moreमणिपूरमध्ये पोलिस पथकावर दहशतवादी हल्ला
जिरीबाम : मणिपूरच्या जिरीबाममध्ये अज्ञात हल्लेखोरांनी केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकावर घातलावून हल्ला केला. यामध्ये सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला, तर अन्य ३ जवान जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे दुसरे पथक घटनास्थळी पोहोचले असून, त्यांनी नाकाबंदी करून हल्लेखोरांची शोधमोहीम सुरू केली आहे. सीआरपीएफ अधिका-यांनी
Read moreजनरल द्विवेदींनी सीमेवरील परिस्थितीचा घेतला आढावा
दिमापूर – जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ३० जून रोजी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ईशान्येचा पहिला दौरा केला. यावेळी त्यांनी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील चीन सीमेवरील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. आपल्या दोन दिवसांच्या दौ-यात जनरल द्विवेदी यांनी दिमापूर येथे मुख्यालय असलेल्या २ कॉर्प्ससह पूर्व लष्करी कमांडच्या अंतर्गत सर्व कॉर्पस् फॉर्मेशनला भेट दिली. यादरम्यान, त्यांना मणिपूरमधील सद्य परिस्थितीबद्दल
Read more