मुंबई – माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, ब्रिगेडीअर सावंत, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजल जाधव आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी माजी सैनिकांच्या
Read moreमुंबई
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत उद्योजक व खासगी आस्थापनांचा असेल सहभाग – लोढा
मुंबई – ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी’ ४० विविध क्षेत्रातील उद्योजक तसेच २० विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या खासगी उद्योजकांच्या संघटनांच्या प्रतिनिधीनी सहभाग घेतला आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे.कौशल्य विकास विभागामार्फत रोजगार देणा-या विविध आस्थापना,युवा आणि शासन यांच्यात उत्तम समन्वय साधला जाईल.ही योजना राज्याच्या विकासात योगदान देवून आमूलाग्र बदल घडवेल, दरवर्षी १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या
Read moreदुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री
मुंबई – दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल. तसेच अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. राज्यातील दुधातील भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्त मोहीम प्रभावीपणे राबवून त्यांच्यावर कडक
Read moreहळद उत्पादनाचे क्लस्टर करणार – मुख्यमंत्री
मुंबई – देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत येथे होत आहे. देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मराठवाडा, विदर्भ सारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. सह्याद्री अतिथीगृह येथे हळद
Read moreतेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा: नाना पटोले
मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तेलंगणाप्रमाणे सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, राज्यातील शेतकऱ्यांना अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, बि-बियाणे आणि खते महाग झाली आहेत. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांना आधार देणे सरकारचे कर्तव्य आहे.तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली
Read moreअकोला – महागडे कपडे चोरणारी शटर गॅंग अखेर गजाआड!
अकोला – अकोला शहरातील सिव्हिल लाइन्स पोलीस आणि रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कपड्यांच्या दुकानांचे शटर वाकवून दुकानातील महागडे कपडे चोरी करणारी शटर गॅंग अखेर गजाआड झाली आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. कपड्यांच्या दुकानात चोरी करताना ही गॅंग सीसीटीव्ही त कैद झाली होती पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे तपास करून चार जणांना
Read moreआता पूजा खेडकर यांच्या अपंगत्व प्रमाणपत्राविषयी यांच्यावर अटकेची टांगती तलवार
मुंबई – वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांच्या अवाजवी आणि अवास्तव मागण्यानंतर या प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे समोर आले. त्यात त्यांच्या आईला सुद्धा अटक झाली आहे. आता त्यांच्या अपंगत्व प्रमाणपत्राबाबत उलटसूलट चर्चा सुरु असतानाच मोठी बातमी समोर येत आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने मोठे पाऊल टाकले आहे. त्यामुळे अनेक
Read moreसाखर कारखाने,दुध उत्पादकांसाठी शरद पवारांचा पुढाकार….!
मुंबई – राज्यात अडचणीत सापडलेले दूध उत्पादक, व साखर कारखान्यांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते खा.शरद पवार यांनी पुढाकार घेत शिष्टमंडळासह सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.दोघांमध्ये सुमारे अर्धा तास या दोन विषयांसहित अन्य प्रश्नांवरही तब्बल अर्धा चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून पवार यांनीही सर्व राजकीय अभिनिवेश बाजुला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखान्यांना
Read moreजात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत…!
एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा मुंबई- राज्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना येत्या २०२४-२५ मध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्यामुळे आता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील (एसईबीसी) विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना
Read moreउद्धवजी आदाणींकडून निधी घेतला की नाही….?
शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचा उद्धव ठाकरेंना परखड सवाल…. मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मलिदा खाण्यासाठीच धारावीच्या प्रश्नावर उबाठाची उठाठेव सुरु असून धारावी पुनर्वसनला विरोध म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत,अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्ते माजी खासदार संजय निरुपम यांनी सोमवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगावे
Read more