राष्ट्रगीत न वाजवल्यामुळे नाराज झाले आरएन रवी चेन्नई : राष्ट्रगीत न वाजवल्यामुळे तामिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रमुक (डीएमके) आणि राज्यपालांमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. त्यामुळे विधानसभा अधिवेशनाला संबोधित न करताच राज्यपालांनी सभागृह सोडल्याची घटना घडली. तामिळनाडू विधानसभेच्या अधिवेशनाला आज, सोमवारी प्रारंभ झाला. नियमानुसार विधानसभेच्या अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने प्रारंभ होतो. परंतु, अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी तामिळनाडूचे राज्यपाल
Read moreदेश
छत्तीसगड : नक्षल्यांच्या आयईडी स्फोटात 9 जवानांन हौतात्म्य
बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी आज, सोमवारी सुरक्षा दलाच्या वाहनावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात दंतेवाडा डीआरजीचे 8 जवानांनी हौतात्म्य पत्करले. मृतकांमध्ये एका वाहनचालकाचा समावेश असून सुमारे 6 जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती बस्तरच्या पोलिस अधिक्षकांनी दिली. बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरचे संयुक्त ऑपरेशन पूर्ण करून
Read moreदेशात एचएमपीव्हीचे 3 रूग्ण आढळून आलेत
नवी दिल्ली : कर्नाटकच्या बंगळुरमध्ये 8 महिन्यांच्या बाळाला एचएमपीव्हीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. शहराच्या उत्तर भागातील बाप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये हे प्रकरण निदर्शनास आले. मात्र, यानंतर काही तासांमध्ये दुसरा रुग्णसुद्धा बेंगळूरमध्ये आढळून आल्याची माहिती होती. तसेच गुजरातमध्ये देखील एक रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कर्नाटकात ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसची (एचएमपीव्ही) 2 प्रकरणे
Read moreISRO चे महत्वाकांक्षी मिशन SpaDeX चे यशस्वी प्रक्षेपण
श्रीहरिकोटा : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने सोमवारी आपले महत्त्वाकांक्षी स्पेस डॉकिंग प्रयोग (SPADEX) मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. सोमवारी रात्री 10 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून नियोजित वेळेत हे प्रक्षेपण करण्यात आले. भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे इस्रोने म्हटले आहे. या मिशनद्वारे, भारत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान असलेला जगातील चौथा
Read moreराजस्थानच्या बोअरवेलमध्ये पडलेल्या चेतनाची सुटक्याची झुंज नवव्या दिवशीही सुरूच
कोतपुतली : कोतपुतली येथील बडियाली की धानी येथे ७०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या तीन वर्षीय चेतनाला ९ दिवसानंतरही बाहेर काढता आले नाही. 23 डिसेंबर रोजी खेळत असताना चेतना बोअरवेलमध्ये पडली आणि 150 फूट खोलवर अडकली. देशी जुगाडाच्या सहाय्याने तिला 30 फूट वर काढण्यात बचाव पथकाला यश आले, मात्र अद्यापपर्यंत मुलीला वाचवण्याचे प्रयत्न अपूर्ण आहेत. बचाव
Read moreपंजाब बंदमुळे 157 रेल्वे गाड्या रद्द
चंदीगड : शेतकरी आंदोलकांनी पुकारलेल्या पंजाब बंदमुळे रेल्वे वाहतूक विस्तकळीत झालीय. रेल्वेने सुरक्षेच्या कारणास्तवर 157 गाड्या रद्द करण्यात आल्या असून एकूण 221 गाड्यांवर या बंदचा परिणाम झाला आहे. पंजाबमधील शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांच्या समर्थनार्थ आणि किमान आधारभूत किंमत (एमएसपी) यासह त्यांच्या 13 कलमी मागण्यांसाठी आंदोलकांनी पंजाबमधील अनेक ठिकाणी वाहतूक रोखून धरली होती. या
Read more“काशी-मथुरेवरील दावा सोडा, मशिदीखाली शिवलिंग शोधणे बंद करू”
विहिंपचे संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्रकुमार जैन यांची ग्वाही नागपूर : मुस्लिम समुदायाने काशी आणि मथुरेवरील दावा सोडल्यास प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधणे बंद करू, अशी ग्वाही विहिंपचे संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्रकुमार जैन यांनी दिली. मुस्लिम समाजाने स्वत:हून पुढाकार घेवून प्रेमाने हक्क सोडल्यास आमची मने जिंकाल. अन्यथा न्यायालये आहेच, असे जैन यांनी सांगितले. यासंदर्भात जैन म्हणाले की,
Read moreभारत-चीन सीमेजवळ १४,३०० फूट उंचीवर उभारण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
नवी दिल्ली: भारतीय सैन्याने पूर्व लडाख सेक्टरमध्ये चीनशी असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) जवळ असलेल्या पँगोंग लेकच्या काठावर १४,३०० फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. गुरुवारी या पुतळ्याचे अनावरण १४ कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांच्या हस्ते करण्यात आले, ज्याला फायर अँड फ्युरी कॉर्प्स म्हणून ओळखले जाते. शौर्य, दूरदृष्टी आणि
Read moreदोन वेळा पंतप्रधान राहिलेले आणि भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. दिल्लीस्थित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ने एका निवेदनात ही माहिती दिली. ते 92 वर्षांचे होते. एम्सने म्हटले आहे की, “आम्ही अत्यंत दु:खाने जाहीर करत आहोत की, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ते
Read moreदेशातील विविध राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती
राष्ट्रपती भवनाने मंगळवारी जारी केली अधिसूचना नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मिझोरामचे राज्यपाल हरी बाबू कंभामपती यांची ओडिशाचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशाचे विद्यमान राज्यपाल रघुबर दास यांचा राजीनामाही स्वीकारला आहे. या
Read more