गोंदिया – भाजप (एनडीए) सरकारच्या काळात देशात विकासाची नवी गाथा लिहिली जात आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विकास हे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी केले. मोदींच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील महायुती सरकारने सर्व योजना प्रत्यक्षात लागू केल्या असल्याचेही ते म्हणाले. गोंदिया येथे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी
Read moreविदर्भ
मुनगंटीवार यांच्या अडचणीत प्रचंड वाढ
नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी १९८४ च्या शीख दंगलीवरून भाऊ-बहिणीच्या नात्याचे उदाहरण देऊन केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच अडचणीत आणणारे ठरत आहे. काँग्रेसने ही नामी संधी हेरून आपल्या प्रचारात या वक्तव्याचा आधार घेत मते मागायला सुरुवात केली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील मतदार काँग्रेसच्या या प्रचाराचे मतात रूपांतर करतात की भाजपची
Read moreमहायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन खुर्चीवरून वाद !
मुंबई : आज वाशिम शहरात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश सदस्य व यवतमाळ वाशिम लोकसभा समन्वयक राजू पाटील राजे भाषण करण्यासाठी गेले असता त्यांच्या खुर्चीवर स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांचे सुपुत्र ज्ञायक पाटणी बसले. मात्र, राजू पाटील राजे भाषण आटोपून आले असता ज्ञायक पाटणी यांनी खुर्ची न दिल्याने काही काळ
Read moreनाना पटोले यांच्या कारला चिरडण्याचा प्रयत्न?
मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात आता मोठी नेतेमंडळीही जनमानसात जाऊन प्रचार करताना दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही यास अपवाद नाहीत. पण, भंडारा जिल्ह्यातील कारदा गावाजवळ परतीच्या वाटेवर असतानाच नाना पटोले यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. पटोले यांच्या कारला धडक देत चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला असून, ही गंभीर घटना असल्याचे वक्तव्य
Read moreअशोक चव्हाण म्हणतात, “काँग्रेस मधून मी बाहेर पडल्याने फरक”
मुंबई : लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरुन राज्यात काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला केवळ १७ जागांवर थांबावे लागले. याचा विचार पक्षाच्या वरिष्ठांनी करण्याची गरज आहे. मी जाण्याने काँग्रेसला फरक पडला किंवा नाही हे मी सांगू शकत नाही, मात्र पक्षात गटबाजी वाढली असल्यामुळे अनेकजण पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री अशोक
Read moreदुसऱ्या टप्प्यासाठी अंतिम यादी तयार
मुंबई – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी तयार झाली आहे. आठ मतदारसंघांत एकूण २० उमेदवार रिंगणात असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांनी दिली आहे. तर, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या राजकीय बैठकीची दखल घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील दुस-या टप्प्यातील उमेदवारी अर्ज अंतिम करण्यात आले आहेत. दुस-या टप्प्यातील पात्र उमेदवारांपैकी
Read moreनरेंद्र मोदी यंदा पंतप्रधानपदाची हॅट्रिक करणार
चंद्रपूर – चंद्रपूर मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार हे विक्रमी मतांनी विजयी होतील. एनडीए, शिवसेना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी द्विग्वीजयाची गुढी देखील उभारतील. तसेच, पंतप्रधान म्हणून हॅट्रीक देखील मारतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. चंद्रपुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. या सभेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “प्रभ श्रीरामाच्या पदस्पर्शाने
Read moreमोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील!
मुंबई – उत्तर असो, दक्षिण असो किंवा पूर्व, पश्चिम असो भारतातील प्रत्येक भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील याचा विश्वास आहे, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. ते यानिमित्त पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या
Read moreवाघाच्या भूमीत घुमणार पंतप्रधान मोदींचा आवाज
चंद्रपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा आज चंद्रपुरात होत आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी तब्बल 10 वर्षांनी मोदी चंद्रपुरात येणार आहेत. दुपारी साडेचारच्या सुमारास मोदी चंद्रपुरात येतील. त्यानंतर त्यांची सभा होईल. विशेष म्हणजे चंद्रपुरात तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि
Read moreयवतमाळ-वाशिममधून राजश्री पाटील यांना उमेदवारी
यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही तास शिल्लक असताना येथून महायुतीकडून राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेले काही दिवस येथील उमदेवारीबाबत तिढा निर्माण झाला होता. विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी देण्यास भाजपने तीव्र विरोध केल्यानंतर उमेदवार कोण राहणार, या मुद्यावर राजश्री पाटील यांच्या नावाने आता पडदा
Read more