नागपूर : विधानसभा निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली असून भाजपकडून त्याअगोदर राज्यात संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी २१ जुलै रोजी पुण्यात ५ हजार पदाधिका-यांच्या उपस्थितीत अधिवेशन होणार आहे. त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित राहतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी ही
Read moreनागपूर
वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा विहिंपकडून तीव्र विरोध
नागपूर – वक्फ बोर्डला 10 कोटी रुपयांच्या निधी देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र- गोवा राज्य मंत्री गोविंद शेंडे यांनी तीव्र निषेध केला. आज पर्यंत राज्यात तसेच देशातल्या विभिन्न भागात अतिरेक्यांच्या हल्ल्याचा कधीही या समाजाने साधा निषेध सुद्धा केला नाही आणि पीफआय सारख्या देशविघातक संघटनांचा विरोध या समाजाने कधी केला नाही,पाकिस्थानला दहशतवादी गतीविधी
Read moreनागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट; ५ कामगारांचा मृत्यू
नागपूर – जिल्ह्यात एका स्फोटके बनवणा-या कंपनीत स्फोट होऊन ५ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नागपूरमधील चारमुंडी कंपनीमध्ये स्फोट झाला आहे. यात ५ जण जखमी असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी डोंबिवलीमध्ये एका कंपनीत स्फोट झाला होता. त्यानंतर आता नागपूरमध्ये देखील अशी घटना घडली आहे. माहितीनुसार,५ कामगार मृत्युमुखी पडले आहेत.५ जण जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात
Read moreअपघात भासवून सास-याची हत्या, ‘क्लास वन’अधिकारी बहीण-भावाचा कट
नागपूर – नागपूरमधील हिट अँड रन प्रकरण हे घातपाताचे असल्याचा उलगडा झाल्यानंतर यात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. पुरुषोत्तम पुट्टेवार यांची ३०० कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी सुनेनेच हत्या घडवून आणल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. क्लास वन अधिकारी असणा-या अर्चना पुट्टेवार हिने ड्रायव्हरला हाताशी धरून आपल्याच सास-याच्या खुनाची १ कोटी रुपयांची सुपारी दिली. यामध्ये सुनेच्या अधिकारी
Read moreगडचिरोलीत सर्वाधिक मतदान, तर नागपुरात सर्वात कमी मतदान
मुंबई – राज्यासह देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रातील 48 पैकी 5 मतदारसंघांमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली. यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. या पाचही मतदारसंघांमध्ये सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली होती. या पाच मतदारसंघांमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं, याची आकडेवारी आता
Read moreमुख्यमंत्र्यांनी राजू पारवेंच्या प्रचारासाठी कंबर कसली
उमरेड : नागपूरच्या उमरेड भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बाईक चालवून प्रचार केला. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कंबर कसली आहे. विदर्भातला पारा ४२ अंशांवर पोहचला आहे तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाईक चालवत राजू पारवेंचा प्रचार केला ही बाब चर्चेत आली आहे. राजू पारवेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री
Read moreनवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाताली वाघीण बेपत्ता
गोंदिया- वाघाचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी ताडोबा इथून आणलेल्या वाघिणीचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या तीन दिवसांतच ती वाघीण बेपत्ता झाली आहे. या वाघिणीवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी तिला सॅटेलाईट जीपीएस कॉलर लावण्यात आले होते. मात्र नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना हे सॅटेलाईट नागझिरा अभयरण्यातील कक्ष क्रमांक ९५ मध्ये
Read moreनागपुरात पिस्तुल खरेदी-विक्रीच्या रॅकेटचा भांडाफोड
नागपूर : पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दोन काडतूस आणि पिस्तुलसह खरेदी-विक्री करणाऱ्यांची लिंक सापडली.एका युवकाच्या घरातील हालचालींवर पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्यांनी घरावर छापा घातला. या छाप्यात दोन काडतूस आणि पिस्तुलसह खरेदी-विक्री करणा-यांची लिंक सापडली. पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. मोहम्मद फिरोज उर्फ मोहम्मद आबिद अंसारी (२४, दीनबंधू सोसायटी, गुलशननगर) याच्याकडे
Read moreसोने पुन्हा महागले !
नागपूर – सोन्याच्या दरात होणारी वाढ काही केल्या थांबायला तयार नाही. मार्चमध्ये दरवाढीचा नवीन विक्रम गाठत सोने प्रति दहा ग्रॅम जीएसटीविना ६८,५०० रुपयांवर पोहोचले आहे. अशीच दरवाढ सुरू राहिल्यास गुढीपाडव्याला सोन्याचा दर ७५ हजार राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या महिनाभरापासून सोन्याचा दर सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच आजवरचा उच्चांकी आकडा गाठत सोने प्रति दहा
Read moreराज्यात तापमान आणखी वाढणार
नागपूर : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मात्र, त्याचवेळी राज्यातील उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. विदर्भात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला असून होळीनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात पहाटेच्या वेळी जाणवणारा गारवा देखील आता कमी झाला आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उकाडय़ात वाढ होताना दिसून
Read more