अमरावती

अखेर अमरावतीत केंद्र प्रमुखांचे पदोन्नतीचे आदेश निघाले

– प्रहार शिक्षक संघटनेच्या आक्षेपामुळे लागला होता ब्रेक अमरावती – अनेक वर्षांनंतर केंद्र प्रमुखांच्या पदोन्नतीला मुहूर्त मिळाला; परंतु सदर प्रक्रिया नियमबाह्य करण्यात आल्याचा आक्षेप प्रहार शिक्षक संघटनेने घेतला होता. त्यामुळे पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होऊनही त्याबाबतचे आदेश अद्याप जारी करण्यात आले नव्हते. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी याबाबतची शहानिशा केल्यानंतर नियुक्तीचे आदेश

Read more
ताज्या बातम्या

तुम्ही २८८ उमेदवार उभे करा, मग आम्हीही पाहून घेतो : प्रसाद लाड

मुंबई – महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तणाव वाढला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा उपोषण करून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी उपोषण स्थगित केले आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांनी भाजपाचा त्यांना जेलमध्ये टाकण्याचा डाव असल्याचा आरोप करत, मराठा समाजाला भाजपाच्या उमेदवारांना निवडणुकीत हरवण्याचे आवाहन

Read more
देश

दोन प्रगत युद्धनौकांपैकी पहिल्या त्रिपुट युध्दनौकेचे जलावतरण

पणजी – भारतीय नौदलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) तयार करत असलेल्या दोन प्रगत युद्धनौकांपैकी या पहिल्या युध्दनौकेचे गोवा येथे जलावतरण करण्यात आले. सागरी परंपरेनुसार, अथर्ववेदाच्या मंत्रोच्चारात गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत रीता श्रीधरन यांच्या हस्ते जहाजाचे जलावतरण करण्यात आले. भारतीय नौदलाच्या अदम्य भावनेचे तसेच दूरवर आणि खोलवर मारा करण्याच्या क्षमतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या

Read more
अकोला

अकोला – ओबीसींच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आरक्षण बचाव यात्रा

अकोला – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली उद्यापासून (ता.25.) आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रात वनवा पेटू नये. महाराष्ट्र शांत रहावा. सलोखा टिकून रहावा या दृष्टिकोनातून आरक्षण बचाव यात्रा सुरू करत आहोत. चैत्यभूमीपासून ही यात्रा सुरू होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश

Read more
मुंबई

तेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा: नाना पटोले

मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तेलंगणाप्रमाणे सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, राज्यातील शेतकऱ्यांना अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, बि-बियाणे आणि खते महाग झाली आहेत. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांना आधार देणे सरकारचे कर्तव्य आहे.तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली

Read more
महाराष्ट्र

रविकांत तुपकरांची हकालपट्टी, पडसाद मंगळवेढ्यात

सोलापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या विरोधात भूमिका घेत संघटनेची हानी केल्याबद्दल रविकांत तुपकर यांची संघटनेतून हकालपट्टी केल्यामुळे मंगळवेढ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत रिडालोस मधून विशेषता स्वाभिमानी शेतकरी स्वाभिमानीच्या चिन्हावर स्व. आ. भारत भालके हे आमदार झाले. त्यानंतर या मतदारसंघात स्वाभिमानी

Read more
अमरावती

अमरावती – शिक्षे दरम्यान पॅरोलवरून फरार आरोपी जेरबंद

अमरावती – भातकुली पोलीस यांना माहिती मिळाली कि होशांगाबाद ( मध्यप्रदेश ) येथील जेल मधून पॅरोल वर बाहेर आलेला व पॅरोल संपल्यावर जेलमध्ये परत न जाता आरोपी नामे तिवारी दामू इवने (30, रा. सायखेड बैतुल) हा फरार झालेला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण वांगे,पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेश बोरकुटे ब. न. 871, पोलिस कॉन्स्टेबल सागर चव्हाण

Read more
मुंबई

अकोला – महागडे कपडे चोरणारी शटर गॅंग अखेर गजाआड!

अकोला – अकोला शहरातील सिव्हिल लाइन्स पोलीस आणि रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कपड्यांच्या दुकानांचे शटर वाकवून दुकानातील महागडे कपडे चोरी करणारी शटर गॅंग अखेर गजाआड झाली आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. कपड्यांच्या दुकानात चोरी करताना ही गॅंग सीसीटीव्ही त कैद झाली होती पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे तपास करून चार जणांना

Read more
अमरावती

टोमॅटोची लाली पुन्हा वाढली, बाजारात भाजीपाल्याची आवक घटली

अमरावती – राज्यात सर्वत्र पावसाने जोर धरला असून पिकांचे अतोनात नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याची बाजारात आवक कमी झाली आहे. हेच कारण आहे की, गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव गगनाला भिडताना दिसत आहेत. त्यामुळे गृहिणींच्या स्वयंपाकगृहातून टोमॅटो हद्दपार व्हायला सुरुवात झाली आहे. जेवणात महत्त्वाचं स्थान असलेल्या टोमॅटोच्या चवीपासून अनेकांना वंचित राहावं लागतंय, गेल्या

Read more
ताज्या बातम्या

दरेकरने कपाळावर कुंकू लावले तर सखू सारखा दिसेल – मनोज जरांगे

मुंबई – “सत्ताधारी आणि विरोधक दोघांना पायाखाली रगडतो, समाजाने साथ द्यावी. ऑगस्ट पर्यंत वेळ देत आहे, आमची मागणी मान्य करा. विधानसभेत आपले 30 ते 40 आमदार पाठवणार आणि ते अगड बंब असतील. सध्या आमच्या हक्काचे नाहीत, आपल्या हक्काचे पाहिजेत. मराठ्यांचे शेर विधानसभेत पाठवायचे आहेत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे

Read more