राजकीय

विधानसभा निवडणुकीत कोकणात काँग्रेसच्या विजयाचा झेंडा फडकवा – नाना पटोले

रत्नागिरी – कोकण हा काँग्रेस विचाराचा आहे, आजही कोकणात अनेक ग्रामपंचायती काँग्रेसच्या आहेत. जनतेच्या मनात काँग्रेस आहे पण त्यांच्यापर्यंत नेत्यांनी गेले पाहिजे. गुंडगिरी किंवा धनशक्तीला जनता भीक घालत नाही व काँग्रेसला त्याचा फरक पडत नाही, आत्मविश्वासाने काम करा. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने भरघोस विजय मिळवून दिला आहे. आता विधानसभा निवणुकीसाठी कोकणातील पक्ष संघटना

Read more
राजकीय

विशाळगड घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी – वडेट्टीवार

मुंबई- कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली समाजकंटकांनी विशिष्ट समाजाला लक्ष करून घातलेला हैदोस निंदनीय आहे. विशाळगड येथील गजापूर येथे घडविलेली समाजविघातक घटना ही शासन पुरस्कृत असल्याने या घटनेमागील खरा सूत्रधार सरकारने समोर आणला पाहिजे, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर सडकून टिका करत या दुर्देवी घटनेचा निषेध केला आहे. जिल्हा

Read more
राजकीय

विजयाचा आनंदोत्सव, अखेर १० वर्षांनी पंकजा मुंडे आमदार

मुंबई – वडील आणि दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या परळी मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला. या पराभवानंतर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी माजी मंत्री पकंजा मुंडेंना तब्बल ५ वर्षांची वाट पाहावी लागली. तत्पूर्वी, २०१४ विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंचा तब्बल २४ हजार मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला होता. त्याचवेळी,

Read more
राजकीय

ठाकरे गटाचे शरद कोळी यांना जीवे मारण्याची धमकी

सोलापूर- ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोलापुरातील वाळूमाफिया अण्णाराव उर्फ पिंटू पाटील याच्याकडून ही धमकी देण्यात आली

Read more
ताज्या बातम्या राजकीय

झारखंड : हेमंत सोरेन यांचा सत्ता स्थापनेचा दावा

मुख्यमंत्री चंम्पई सोरेन यांनी दिला पदाचा राजीनामा रांची: झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांची जामिनावर मुक्तता होताच राज्यात खांदेपालटाची प्रक्रिया सुरू झाली. मुख्यमंत्री चम्पई सोरेन यांनी आज, बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हेमंत सोरेन यांनी समर्थकांसह राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांनी राज्यपालांना समर्थनाचे पत्रही सोपवले आहे. झारखंड मुक्ती मोर्चा,

Read more
राजकीय

आधी शिव्या, नंतर बोट तोडून टाकण्याची भाषा; अंबादास दानवे आक्रमक

मुंबई – लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधताना वक्तव्य केले की, काही लोक स्वतःला हिंदू म्हणवतात आणि 24 तास हिंसा आणि द्वेष करत राहातात. राहुल गांधींच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, संपूर्ण हिंदूंना हिंसक म्हणणे हे गंभीर आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याच्या विधान

Read more
राजकीय

अश्विनी चौबे यांच्या वक्तव्यामुळे बिहारचे राजकारण तापले

नवी दिल्ली – भाजपच्या ज्येष्ठ नेत्या अश्विनी चौबे यांच्या वक्तव्यामुळे बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षात घबराट निर्माण झाली होती. प्रकरण तापत असल्याचे पाहून भाजप नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी डॅमेज कंट्रोलमध्ये अडकले. भाजपला त्यांच्या नेतृत्वावर विश्वास

Read more
राजकीय

राहुल गांधी ठरले गांधी घराण्यातील तिसरे विरोधी पक्षनेते

नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या आधी माजी पंतप्रधान वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षाचे नेते म्हणून काम केले. त्यामुळे राहुल गांधी हे गांधी घराण्यातील तिसरे विरोधी पक्षनेते ठरले आहेत. आता ते विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून

Read more
राजकीय

जनतेचा विश्वास गमावलेल्या, महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणं हा जनतेचा अपमान

मुंबई – राज्यातील बळीराजा दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे पिचला आहे. महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याबरोबरच संपूर्ण वीजबील माफी करावी, अशी मागणी आम्ही वारंवार केली. तरी देखील संवेदना गमावलेल्या सरकारने केवळ घोषणाबाजी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे

Read more
राजकीय

रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसादिनी म्हणजेच ९ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल अशी घोषणा केली होती. ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्या मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी, लॉ, असो की महाविद्यालयीन ६६२ व्यवसायीक कोर्सेससाठी कुठलीही फी लागणार नाही, शिक्षण मोफत करणार

Read more